॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Comments

SMS Preview

Profile Picture SMSMarathi.com

मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण,
हा धागा नीट जपायचा असतो,
तो कधी विसरायचा नसतो,
कारण ही नाती तुटत नाहीत,
ती आपोआप मिटून जातात,
जशी बोटांवर रंग ठेवून,
फुलपाखरे हातून सुटून जातात.

⌛ 1 year ago

Comments

Log in to post a comment.

🟢 Online (2) 🟢